Page 95 of मुंबई न्यूज News

गेल्या दहा वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२४ या कालावधीत ४४ हजार ६८२ जणांचे विविध अपघातात मृत्यू झाला.

धारावी पुनर्विकासाअंतर्गत डीआरपी आणि अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेटल लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.

माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही.

जोगेश्वरी परिसरात एक संशयीत शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांना मिळाली होती.

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेत उडालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी हवालदिल झाले.

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांत इंग्रजी माध्यमातून पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो.

राज्य सरकराने हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र उपक्रमा अंर्तगत राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियुक्त केलेल्या नरेंद्र जाधव समितीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला.

हा निर्णय विद्यार्थी हिताचा असून राज्यात मराठीची सक्ती आहे, पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री व सांस्कृतिक…

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

अदानी आणि टोरँट या खासगी कंपन्यांनी मुंबईसह पुणे, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वीज वितरण परवाना मागितल्याने वीजदरांच्या स्पर्धेला चालना मिळण्याची शक्यता…

उद्या दिनांक २४ जून पासून २८ जून २०२५ पर्यंत असे सलग ५ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात…