मुंबई आणि परिसरात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम मुंबईकडे येणाऱया आणि मुंबईतून बाहेर पडणाऱया लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला…
पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
माळीण गावातील निसर्गाच्या प्रकोपानंतर गुरुवारी भल्या पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने जोर धरला आणि पावसाच्या या ‘रावण’सरींनी मुंबईकरांचा थरकाप…