Page 805 of मुंबई News

ऑगस्टमध्ये मुंबईतील १० हजार ४४३ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात ७७३ कोटी रुपये महसूल मिळाला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून क्षयरुग्णांना औषधेच मिळालेली नाहीत.

इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे.

आतापर्यंत सर्वच पक्षांनी मुंबईस लुटण्याखेरीज काहीही केले नाही हे मान्य. परंतु म्हणून मुंबईच्या विकासाचे सूत्रसंचालन केंद्राने करावे; हा पर्याय असूच…

मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी निती आयोगाकडे सोपविण्यात येणार आहे

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके दहीहंडी उत्सवाची तयारी करीत असून रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १४ ऑगस्टच्या सोडतीतील १२०० अयशस्वी अर्जदार अद्यापही अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दहीहंडी, गणेशोत्सवाप्रमाणेच मुंबईकरांना वांद्रे येथील माऊंट मेरी जत्रेचे वेध लागले असून मुंबई महानगरपालिकाही माऊंट मेरी जत्रेसाठी जय्यत तयारी करीत आहे.

नागपाडा येथे बॅग बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकून आठ बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांचे उच्च न्यायालयात आश्वासन

अदानी समुहातर्फे धारावीचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना जवळपास सात लाख अपात्र झोपडीधारकांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे…

कार्यालयाची जागा बच्चू कडू यांच्या संघटनेला देण्याच्या निर्णयावर तूर्त अंमलबजावणी नको