scorecardresearch

मुंबई Videos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Thats why has important forts on western front Worli history of mumbai
..आत प्रकाश पण बाहेर शत्रूसाठी मात्र अंधार, कोणता आहे हा मुंबईतील किल्ला? | गोष्ट मुंबईची: भाग- १६३

मुंबईला पूर्व आणि पश्चिम अशा दोन किनारपट्टी आहेत. आजवरचे म्हणजे तिसऱ्या शतकापासून आतापर्यंतचे मुंबईवरील सर्व हल्ले हे प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवर…

Ashadhi Ekadashi special interaction with Mumbai local Bhajan group Police also experienced a unique arena of ashadhi ekadashi
आषाढी एकादशी विशेष मुंबई लोकलच्या भजन मंडळींसह गप्पा। पोलिसांनीही अनुभवलं अनोखं रिंगण

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या निमित्त मुंबई लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान पालखीसह…

Gosht Mumbai Chi Ep 162 Aurangzeb captured Mumbai Sewri Fort Maratha Empire Chimaji Appa control of Vasai British rebuilt Geopolitical Importance of the Fort
म्हणून इंग्रजांनी मुंबईत बांधला ‘हा’किल्ला | गोष्ट मुंबईची : १६२ | Sewri Fort

मुंबईची पूर्व किनारपट्टी सुरक्षित करणं हे इंग्रजांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं होतं. या किनारपट्टीच्या पलीकडच्या बाजूस होतं माहूल, पनवेल, उरण आणि या…

Mumbai Local Train Accident at mumbra station
मुंब्रा अपघातात रेल्वे पोलिसाचा दुर्दैवी मृत्य; कुटुंबाची व्यथा सरकारच्या कानी पोहचणार का?

Mumbai Local Train Accident : मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल…

Gosht Mumbai chi Ep 160 Mumbais Sion Fort The highest fort in Mumbai Part 1
पोर्तुगीजांशी सोयरिकीनंतरही अबाधित राहिले, ‘या’ किल्ल्याचे महत्त्व | गोष्ट मुंबईची : भाग – १६०

शीव म्हणजे सीमा, याच ठिकाणी दोनशे वर्षांपूर्वीच्या मुंबईची हद्द होती, म्हणूनच या परिसरास शीव असे नाव पडले. याच ठिकाणी आहे,…

MLA Aaditya Thackeray Criticised devendra fadnavis and eknath shinde on mumbai heavy rain flood
Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी;आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

Aaditya Thackeray: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला मोठा फटका बसला असून, शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले…

Mumbaikars Troubled due to heavy rainfall Aditya Thackeray criticized DCM Eknath Shinde
Aaditya Thackeray: पावसामुळे मुंबईकरांचे हाल; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका,म्हणाले…

Aaditya Thackeray:मुंबईसह राज्यभरात पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले…

Slug Gosht Mumbai chi ep 159 forts in mumbai riva sion ayurvedic college watch tower
मुंबईतील आयुर्वेद कॉलेजच्या आवारातच आहे एक किल्ला! | Riwa Fort | गोष्ट मुंबईची : भाग – १५९

शीव म्हणजे वेस किंवा सीमा. पूर्वीच्या ब्रिटिश मुंबईची ही सीमा होती. या सीमेवरच दोन किल्ले होते. यातील शीवचा किल्ला अनेकांना…

chhotu chaiwala responded on 26/11 Mumbai terrorist attacks accused tahawwur ranas extradition
Chotu Chaiwala on Tahawwur Rana: सरकार आमचा विचार करत नाही, छोटू चहावाल्याची प्रतिक्रिया

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलं आहे. राणाला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, मुंबईत…

Mumbaikars will face water shortage decision to stop water supply of 1500 tankers
Water Tanker service: मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा भासणार, १५०० टँकरचा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय

सेंट्रल ग्राउंड वॉटर ओथोरिटीने घातलेल्या अटीची अंमलबजावणी मुंबई मध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबई वर पाणी-बाणी येण्याची शक्यता…