Page 252 of नाशिक न्यूज News

परतीच्या पावसाने राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले गेले आहेत.

राज्यातील ५५ टक्के साखर कारखान्यांचे खासगीकरण झाले आहे.

महापालिका प्रशासनाकडून अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या सहा लाख, ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे अडीच हजार कोटी रुपये…

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला.

सुनावणीदरम्यान मराठा समाजातर्फे तब्बल ४७ वकिलांनी बाजू मांडण्यासाठी मदत केली. अॅड. गोपाळ जळमकर आणि त्यांच्या सहकार्यांनी बकालेंच्या जामिनास कडाडून विरोध…

संस्थेसमोर अनेक अडचणी आणि आव्हाने असल्याचे चित्र संबंधितांनी रंगविले आहे. या स्थितीत संस्थेच्या कामापेक्षा सत्कार सोहळ्यात रममाण होण्यास अधिक प्राधान्य…

गेल्या वर्षी काही कर्मचाऱ्यांनी श्रमदानाने दुरुस्ती केली होती. यंदाच्या पावसाळय़ात तर त्याची भीषण दुरवस्था झाली आहे.

पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर (मिरची हॉटेल) चौकात महानगरपालिकेने गुरूवारी धडक मोहीम राबवत वाहतुकीला अडथळा ठरणारी १० दुकाने आणि हॉटेलचे अतिक्रमण…

रस्त्यावरील खड्डे व गटारीच्या सांडपाण्यामुळे त्रस्त झाल्याने आंदोलन करणाऱ्या ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर चक्क गटारीचे पाणी व गरम चहा फेकण्याचा…

वेगवेगळ्या भागात चार घरफोडींमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. यात दिवसा झालेल्या दोन घरफोडींचा समावेश आहे.

सुरगाणा येथील वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.