scorecardresearch

Satyagraha Padayatra of a young man for the issue of Mumbai-Goa highway.
मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नासाठी तरुणाची सत्याग्रह पदयात्रा…रस्त्याचा आढावा घेत, गोव्याच्या दिशेने चालत निघाला….

९ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू सुरु केली. पनवेल पासून दररोज २० किलोमीटर चालत तो आता रत्नागिरीच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.…

Chafa growers in the district suffer setback
चाफा काही केल्या फुलेना…जिल्ह्यातील चाफा बागायतदारांना फटका

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड या भागामध्ये चाफा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून येथील उत्पादित होणारे फुलं दादरच्या…

navi mumbai hit with heavy rain
तिसऱ्या मुंबईचीही तुंबई; नवे महामार्ग पाण्यात, अटल सेतूलाही अडसर

नैसर्गिक लहान मोठ्या टेकड्यांतून वाहत येणारे पावसाचे पाणी नवे राष्ट्रीय महामार्ग अडवू लागल्याने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुचर्चित अटल सेतूचा…

CJI B. R. Gavai
CJI B. R. Gavai: “…तर, टोल का भरावा?”, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांची टोल आकारणी आणि रस्त्यांच्या अवस्थेबाबत कठोर शब्दांत टिप्पणी

CJI B. R. Gavai On Toll Collection: एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी १२ तास लागत असतील तर…

अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यामुळे चाळण

अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

Mumbai Ahmedabad national highway flooded
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली; रस्ता वाहून गेला, वाहतुकीवर परिणाम

मिरा-भाईंदर शहरात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या