scorecardresearch

५० कोटींपेक्षा कमी खर्चाचे महामार्ग टोलमुक्त होणार

ज्या महामार्गाच्या बांधणीसाठी ५० कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च आला आहे ते महामार्ग टोलमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

टोलच्या समस्या टाळण्यासाठी येत्या २७ ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संकलन

येत्या २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या…

७२०० किलोमीटर रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

देशातील ७२०० किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची गुरुवारी बैठक झाली.

बाहय़वळण रस्त्याच्या काँक्रिटीकरणास प्रारंभ

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता जालना रस्त्यावरून वळणरस्ता आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने १ कोटी ८६ लाख रुपयांच्या…

संबंधित बातम्या