Page 15 of निसर्ग News

गेले काही महिने आपण निसर्गाच्या सान्निध्यात धम्माल करतोय. कधी जंगलात भटकतोय तर कधी बाल्कनीतून पानांची सळसळ ऐकतोय. आपल्या लक्षात आलंय…

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी पावसाचे पूर्वसंकेत देणाऱ्या निसर्गातील घटना-घडामोडींबद्दलचे स्वानुभव तसेच प्राचीन ग्रंथांतील उल्लेख यावर आधारीत ‘मेघा छाए..’

केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नैसर्गिक संसाधने नासवत, लोकशाहीला तुडवत एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया सध्या आपल्याकडे राबवली…

नागरदेवळे (ता. नगर) येथील माउली गो आश्रमशाळेत ७ फूट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला कौशल्याने पकडून वनाधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा निसर्गात…

पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाही धनदांडग्यांचे मोठे प्रकल्प बिनदिक्कत सुरू आहेत. तज्ज्ञांनी अहवाल देऊनही नोकरशाही मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहेच,

छोटय़ा मित्रांनो, पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. जंगलं जास्त गर्द झाली आहेत आणि ओसाड भाग पावसाळी हिरवाईने नटले…
अतुल साठेआपण थोडे जरी संवेदनशील असलो तरी शहरातसुद्धा अगदी आपल्या बाल्कनीतून दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या व जाणवणाऱ्या निसर्गाची अनुभूती आपल्याला नक्कीच…
मित्रांनो, आता श्रावण महिन्यापासून विविध उत्सव सुरू झाले आहेत. नागपंचमी, गणपती, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, इत्यादी.
भारतासारख्या अर्थव्यवस्थेत कायदे खुंटीला टांगून ठेवले जाताहेत, निसर्गाची नासाडी होते आहे, आíथक, सामाजिक विषमता भडकते आहे. मात्र आजचे विज्ञान बुद्धिवादाच्या
निसर्ग राखायचा.. लोकशाहीला जपून‘विकास हवाच, पण तो विज्ञानाची कास धरून, लोकांच्या साथीने आणि निसर्गाच्या कलाने व्हायला हवा.
महाबळेश्वर पाचगणी परिसरात डोंगर टेकडय़ांचे उत्खनन, सपाटीकरण आणि बेसुमार वृक्षतोड करून धनदांडगे आणि त्यांचे दलाल नवीन बांधकामे करण्याचे काम सुरू…
लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणिनॅशनल पार्कचा संयुक्त उपक्रम