scorecardresearch

महापौरांच्या दौऱ्यापूर्वी नवी मुंबईची ‘सफाई’

ठेकेदाराच्या असहकारामुळे घंटागाडीचा प्रयोग पुरता फसल्याने नवी मुंबईतील सर्वच उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचले होते. मुसळधार पावसात जागोजागी कचरा…

‘एका रुपयात मुलीचा जन्मदाखला’

मुलीचा जन्मदाखला केवळ एका रुपयात देण्याचा ठराव होऊन एक वर्ष झाले, तरी बदलापूर शहरात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहर राष्ट्रवादी…

नयना क्षेत्राचा विकास गुजरात टाऊनशिपच्या धर्तीवर

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्राचा विकास सिडको गुजरातमधील टाऊनशिपच्या धर्तीवर करणार असून काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारच्या वतीने एक…

स्वित्र्झलडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांना दंड!

गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन वा अन्य कारणांसाठी स्वित्र्झलडमध्ये गेलेल्या व तेथील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दंड भरावा…

पावसाळा सुरू झाला वीज ग्राहकांनो सावधान..!

पावसाला दमदार सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या इमारती, सखल भागातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने…

दादर स्थानकात मुलीला सोडून जाणाऱ्या आईला अटक

अडीच वर्षांच्या मुलीचा नऊ महिन्यांनी शोध लावण्यात पोलिसांना यश दादर रेल्वे स्थानकात स्वत:च्या मुलीला सोडून देणारी एक महिला आणि तिच्या…

पावसाळ्यातही सुरळीत प्रवासाची कोकण रेल्वेकडून हमी

२६ कोटींच्या उपाययोजना केल्याचा दावाू पावसाळ्यात काही ठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आणि खचणारे मार्ग यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत होऊ नये यासाठी…

राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी लेखक/प्रकाशकांनी अर्ज करण्याचे तसेच पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०१२-१३ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठी हे अर्ज करायचे…

‘मनातील अभंग’ फेसबुकवर!

मराठी संत साहित्य आणि अभंगांची आजच्या तरुण पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘फेसबुक’ या सर्वात मोठय़ा सोशल नेटवर्किंग साइटवर ‘मनातील अभंग’…

आणि ‘तो’ चक्क ‘ती’ झाली!

अमोल बनला सुहाना, जन्मगावी प्रकटला तेव्हा.. त्याचे ते बाईचे रूप पाहून अख्खे देऊळगांव कुंडपाळ गाव तोंडात बोटे घालू लागले. सगळीकडे…

गोंदिया जिल्ह्य़ात चोरांचा धुमाकूळ, गावकऱ्यांची गस्त, पोलीस ढिम्मच

ग्रामीण भागात उन्हाळ्यात घराबाहेर अंगणात झोपण्याची पद्धत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन चोर व दरोडेखोरांच्या टोळ्या जिल्ह्य़ात सक्रीय झाल्या आहेत.…

संबंधित बातम्या