अतिवृष्टी , गारपीट इत्यादींमुळे पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्य़ातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत वितरित रकमेपैकी ४० कोटी रुपयांची चौकशी आतापर्यन्त पूर्ण झाली…
साताऱ्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने नुकसानभरपाईचे निकष…
यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले…
कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे…