Page 10 of अवकाळी पाऊस News

वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो.वीज वितरण करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी विद्युत खांब उभे करून त्यावर वीज…

महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा लपंडाव सुरु आहे.

विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्हा प्रशासनास दिल्या.

जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली…

परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बोटी स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह…

दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते.

सोमवार, मंगळवार या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. विशेषतः सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठमोठी…

यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला.

तीव्र ऊन आणि कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना ऐन उन्हाळ्यात गारठ्याची अनुभूती मिळत आहे.

यामध्ये पोलीस, अग्निशमन दल, नागरी सुरक्षा, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य आणि महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी…