Page 7 of अवकाळी पाऊस News

मुंबईहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते नितीन कंपनी पर्यंंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ऐन रहदारीच्या वेळीच पावासाने हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यांना नद्याचे…

पालघर जिल्ह्यात सुमारे ९५० वीटभट्टी व्यावसायिक आहेत. त्यात पालघर तालुक्यातील २७० व्यावसायिकांचा समावेश आहे.

अनेक ठिकाणी धोधो कोसळलेल्या पावसाने पिकांची वाताहत झाली आहे. शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांची पडझड, झाडे कोसळणे यामुळे मालमत्तेचेही अनेक ठिकाणी नुकसान…

तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज दुपारनंतर पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. कांदा, भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे…

वळीव पावसाने राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिक…

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून वीज कोसळून भोकरदन तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात जोरदार वादळी पावसात एरंडोल तालुक्यात वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. केळी,…

दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले असून, शुक्रवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व बांदा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम अशा फळबागांना मोठे नुकसान…

वाशीम जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसात वाहून…