पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील आमदार आमश्या पाडवी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेचा त्याग करण्यासही तयार असल्याचे म्हटले…