सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गत वेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावला. एकतर्फीच…
धर्माचा आधार घेऊन सर्वसामान्य माणसाला लुबाडणाऱ्या भोंदूगिरीच्या विरोधात लोकलढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी आणि समाजात विवेकवादी…
खासदार डॉ. पद्मसिंह पाटील पराभूत झाल्यास गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात…
गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले…
जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत…
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत नसल्याचे चित्र…