Page 9 of पालखी News
टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले.
वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत.
आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.
आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत. देहू आणि आळंदी येथे सीसीटीव्हीद्वारे…
आषाढी एकादशी यंदा कधी साजरी करायची..८ जुलै की ९ जुलैला? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे विविध पंचांगांमधील तफावत. महाराष्ट्रातील…
पालखी सोहळ्याचे वेध पुण्यालाही लागले असून शनिवारी पालखी मार्गाची पाहणी करून महापौर चंचला कोद्रे यांनी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे…

नगर जिल्हय़ातील भिंगार येथून दीड महिन्यांपूर्वी चालत निघालेली पालखी रविवारी सायंकाळी ७ वाजता परंपरागत माग्रे तुळजापूरच्या उत्तरेकडील डोंगरमार्गाने शुक्रवार पेठ…
आळंदी-देहू येथून आषाढी एकादशीचे सोहळ्यासाठी निघालेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी ज्ञानोबा-तुकारामाचे जयघोषात पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला असून पंढरीत सुमारे दीड लाख…

संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सातारा जिल्ह्य़ाचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. पालकमंत्री दिलीप सोपल यांनी माउलींचे स्वागत करून…

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या संतांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्य़ात आगमन केले असून सोहळ्यात अवघे सहा-सात दिवस उरले असून…