शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने खरीप हंगामात दहा टक्के क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.
अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या ‘सेंटर फॉर एन्व्हायरॉन्मेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या अंतर्गत ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग’ (सीईपीटी)ला केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या…
विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…
मराठवाडा विभागात यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. पिण्याच्या पाण्याच्या पर्यायी स्रोतांचा शोध…