scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘पीकउत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन महत्त्वाचे’

जिल्हय़ातील पारंपरिक पीकउत्पादन इतर जिल्हय़ांच्या तुलनेत कमी आहे. ते वाढविण्यासाठी त्यातील त्रुटी काढून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे, असे मत…

सेंद्रीय शेतीखाली दहा टक्के क्षेत्र आणण्याचे कृषी विभागाचे नियोजन

शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने खरीप हंगामात दहा टक्के क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

नवी मुंबईसाठी बारा हजार कोटींचा आराखडा

दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर अवलंबून राहण्याऐवजी नवी मुंबई शहराचा पुढील सहा वर्षांचा एकत्रित शहर विकास आराखडा शुक्रवारी ठाणे जिल्हा…

स्कूल ऑफ प्लॅनिंग

अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या ‘सेंटर फॉर एन्व्हायरॉन्मेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या अंतर्गत ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग’ (सीईपीटी)ला केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या…

समस्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन धोरणांची गरज -वळसे-पाटील

विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-…

दुष्काळाचा विचार, नियोजन, कृती करावी लागेल – पवार

दुष्काळाचा मुकाबला शासनाकडून परिश्रमपूर्वक केला जात आहे. पण दुष्काळ ही इष्टापत्ती कशी ठरेल याचा विचार, नियोजन व कृती करावी लागेल,…

मंडईसाठी ‘नियोजन’कडूनच निधी मिळवण्याचा ठराव

नेहरू मंडईचे बांधकाम महानगरपालिकेनेच करायचे, त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती स्थापन करून त्यात नेहरू मंडई कृती समितीचा एक सदस्य घ्यायचा व…

एकत्रित नियोजन आराखडय़ासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

लोकसंख्येच्या मानाने या शहरातील सोयी, सुविधा पूर्ण करण्यात सिडको अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे या शहराचे वन टाइम प्लॅनिंग अर्थात एकत्रित…

टंचाई स्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करून शेती करावी

पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करून शेती केल्यास त्यांची प्रगती होईल. ज्या शेतकऱ्यांना पाण्याचे शास्त्र समजले ते…

वित्त-नाविन्य : उज्ज्वल आर्थिक भवितव्याची दशसूत्री!

बचत, कर्जमुक्ती, गुंतवणूक व संरक्षण या चार खांबांवर येत्या वर्षभरात उज्ज्वल आर्थिक भवितव्याची इमारत उभारण्यासाठी आवश्यक ती दशसूत्री..

‘पाणीपुरवठय़ाचे पालिकांनी नियोजन करावे’

मराठवाडा विभागात यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाईचे संकट आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. पिण्याच्या पाण्याच्या पर्यायी स्रोतांचा शोध…

संबंधित बातम्या