scorecardresearch

Page 312 of राजकारण News

सत्तेविना ७२ दिवस!

सिंचन घोटाळ्यावरून आरोप होऊ लागताच २५ सप्टेंबरला मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी तडक राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर सुरुवातीचे काही…

एफडीआयचा ‘माया’बाजार

भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मनमोहन सिंग सरकारचा विजय निश्चित झाला आहे. राज्यसभेत…

इंदू मिलची घोषणा आंबेडकरी जनतेच्या दबावामुळेच

इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा आणखी काही महिन्यांनंतर करून २०१४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा…

नरहरी अमीन भाजपवासी

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांनी गुरुवारी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकावत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी…

काँग्रेस, जनता दलापेक्षा भाजप राक्षसी

चार दशके ज्या पक्षामध्ये घालवली त्या पक्षाशी असलेले संबंध आठवडय़ापूर्वी तोडल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना आता भारतीय जनता…

केजरीवाल सत्तालोभी अण्णांची टीका

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे निकटवर्तीय आणि टीम अण्णाचे माजी सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर आता अण्णा हजारे यांनीच तोफ डागली…

अजितदादांचा पुन्हा शिरकाव

सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे संतप्त होऊन उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘फेकणारे’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार उद्या, शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळात पुन्हा शिरकाव करीत…

‘टोलच्या गौडबंगाल’ची सरकारकडून दखल

राज्यातील रस्ते प्रकल्पांवर झालेला खर्च आणि त्याच्या वसुलीसाठी जागोजागच्या टोलनाक्यांवर प्रवासी व वाहनधारकांच्या होणाऱ्या लुटीवर माहिती अधिकारातून प्रकाश टाकणाऱ्या ‘टोलचे…

अजितदादांचे पुनरागमन!

सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहारांबाबत झालेल्या आरोपांनंतर ‘स्वेच्छेने’ पायउतार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळात पुनरागन करत आहेत. सिंचन घोटाळय़ाच्या…

‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ उच्चपदस्थ व कंत्राटदारांना बहाल

राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्येच फक्त भ्रष्टाचार आहे, असे नसून 'महाराष्ट्र ज्ञान महामंडळ' (एमकेसीएल) ही सुमारे दोन हजार कोटी रुपयांची शासकीय…

व्यापाऱ्यांच्या नेत्यांमुळे बंदची ‘फोडणी’

कृषी मालाच्या विक्रीवर मिळणाऱ्या कमिशनमध्ये राज्य सरकारने कपात केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा…