scorecardresearch

मोदींविरोधात पुरावे नाहीत

विशेष तपास पथकाचा न्यायालयात दावा ‘दंगल घडवा आणि लोकांना मारा, असे मोदी यांनी कधीच म्हटले नाही’ असे गुजरात दंगलींच्या तपासासाठी…

कॉंग्रेसपुढे जागा राखण्याचे, तर राष्ट्रवादीपुढे संख्याबळ वाढविण्याचे आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून, काँग्रेसने विभागवार मेळाव्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्यावर भर दिला आहे. निवडणुकीनंतर…

संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्या ; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

प्राध्यापकांच्या संपाने विद्यार्थ्यांचे तर डॉक्टरांच्या संपामुळे सर्वसामान्य गोरगरीबांचे हाल होत असल्याने हे दोन्ही संप मिटविण्याकरिता पुढाकार घ्यावा, असा सल्ला प्रदेश…

मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करण्याचा प्राध्यापकांचा निर्धार

नेट-सेटबाधित शिक्षकांच्या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याशी झालेली चर्चा फारशी सकारात्मक न ठरल्याने येथून पुढे आम्ही केवळ…

कलाकारांना खेचण्याची चित्रपट सेनांमध्ये चढाओढ

मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासाचा कैवार घेतलेल्या दोन राजकीय चित्रपट सेनांमध्ये सध्या एक वेगळीच चढाओढ सुरू आहे. मनोरंजनसृष्टीतील मोठमोठय़ा कलाकारांनी आपल्या कळपात…

उद्धव ठाकरे यांची कुडाळला रविवारी जाहीर सभा

शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुडाळ येथे येत्या २८ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेच्या या…

‘इंडिया बुल्स’चे दबावतंत्र अन् राजकीय पक्षांचे मौन

इंडिया बुल्स कंपनीतर्फे सिन्नर तालुक्यात उभारल्या जाणाऱ्या वीज प्रकल्पाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी जिल्हा प्रशासनाने प्रचंड फौजफाटा दिमतीला घेऊन संयुक्त मोजणीला…

अभद्र शारदोत्सव

‘शारदा’च्या चिट फंड योजनांमुळे प. बंगालमध्ये मध्यमवर्गीयांच्या कष्टाचा पैसा बुडाला. जनतेचे आर्थिक अज्ञान आणि या प्रकारच्या योजनांना रोखण्यासाठी नियमन यंत्रणाही…

हल्ली राजकारणात गुणवत्तेपेक्षा आक्रमकतेलाच महत्त्व!

विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची खंत मुंबई : संधी मिळविण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लोकप्रतिनिधीला आक्रमकता दाखवावी लागते, हे वाईट…

टाळ्यांचे देणे-घेणे

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी आपापली तोंडे विरुद्ध दिशेला ठेवण्याचा केलेला प्रयत्न हळूहळू गळून पडतो आहे, याचे…

गोंधळ आवडे सर्वाना!

संसदेचे वा विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले की, आपल्यासारख्या लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या नागरिकांना नेहमीच एक प्रश्न पडतो. प्रत्येक वेळी संसदेचा आखाडा…

आणखी एक अहवाल आला; एवढेच..

रस्ते वा पाटबंधारे या कामांचे ठेकेदार किंवा बिल्डरांवर मेहेरनजर, सरकारी भूखंडांचे वाटप यांमध्ये राज्य सरकार आपल्याच पैशाचे कसे नुकसान करून…

संबंधित बातम्या