प्रदूषण News

वसई विरार शहरातील तलावांमध्ये वाढते प्रदूषण हि एक गंभीर समस्या बनली असताना नागरिकांकडून तलावात विसर्जित केल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे यात अधिकच…

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वादग्रस्त गॅस टर्मिनल विरोधात जिल्हा प्रशासनाने प्रदुषण मंडळ, सागरी महामंडळ व जिल्हा कृषी विभागाकडून तात्काळ अहवाल…

पवई तलाव विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश…

वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी रस्ते दिवस भर रस्ते धुळीने भरलेले असतात.

पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व…

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला.

या पाण्याच्या फवारणीमुळे हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देणे शक्य होत आहे.

मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून…

यंदाही नवरात्रौत्सवासाठी व्यवस्थापन केले होते. असे असले तरी घट विसर्जन झाले, मात्र विघटन झाले नसल्याचे चित्र आहे.

सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती.