प्रदूषण News

तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी चिखलीत ४० आणि २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्यामुळे तलावातील मासे मृत झाले असून तलावातील…

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…

मिरा भाईंदर शहरातून निघणाऱ्या ई- कचऱ्याच्या ( इलेट्रॉनिक) विल्हेवाटाची महापालिकेने कोणतीही सोय केलेली नाही.

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबईतील खैरणे, कोपरी गाव, वाशी सेक्टर १९, २६, २८, २९ या भागात रात्रीच्या वेळी शेजारीच असलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे होणाऱ्या…

विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे.

पलूस येथील पवार पाझर तलावात अज्ञात व्यक्तींनी विषारी पदार्थ टाकल्याने शेकडो मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला.

तिळगंगा नदीपात्रात वारंवार मळी आणि रसायन (केमिकल)मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित होऊन नदीकाठचे नागरिक व शेतकऱ्यांचे आरोग्य…

Project Dolphin: भारतामध्ये एकूण पाच ते सहा महत्त्वाच्या प्रजाती आढळतात. त्यातील दोन म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिन आणि समुद्री डॉल्फिन.

कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख कायम राखण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

भंडारा नगर परिषदेने शहरातील पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. यामध्ये मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव, पिंगलाई तलाव, सागर तलाव…