पावसाने जोरदार हजेरी लावताच राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील रस्त्यांवर खड्डय़ांचीही हजेरी लागली आहे. पावसाळ्यातील तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीसाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये…
गेल्या वर्षी पावसाच्या तडाख्यात चाळण झालेल्या रस्त्यांची महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्ती केली. मात्र गेल्या दहा दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे…
मागील पावसाळ्यात मुंबईत सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रस्त्यांवरील खड्डय़ांचा. येत्या पावसाळ्यातही वेगळी परिस्थिती असणार नाही, याची मुंबईकरांना खात्रीच आहे.