राजकारण्यांवर किंवा आसारामसारख्या राजकीय वजन असलेलया व्यक्तींवर आरोप करणाऱ्या पीडितांनी स्वत:चा जीव गमावलाय, काहींनी नातेवाईकही गमावलेत, घर जाळण्याचे प्रकार झालेत.…
आठवडाभरापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडाराच्या (खजिनाघर) हरविलेल्या चाव्यांवरून जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा…