अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…
अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विरोधकांची टीका आणि स्वत:च्या आईवर झालेल्या टीकेनंतरही कर्तव्यापासून दूर न गेलेल्या प्रधानमंत्र्यानी आत्मनिर्भरतेने देशाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन…
‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ या संस्थांच्या संशोधन अधिवृत्तीची जाहिरात न आल्याने पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘