scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 296 of राहुल गांधी News

राहुल गांधींच्या सभेसाठी गर्दी जमवण्याची धावपळ

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर येत्या ५ आणि ६ मार्च रोजी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून यादरम्यान शहापूरमध्ये ६

अमेरिकेतील सर्वेक्षणातही भाजप अव्वल

भारतातील बदलत्या राजकारणाचा वेध घेत अमेरिकेनेही लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणात ६३ टक्के भारतीयांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे म्हटले आहे.

ईशान्येकडील नागरिकांसाठी विशेष कायदा

भारतात इतरत्र फिरताना ईशान्येकडील नागरिकांकडे संशयी वृत्तीने पाहिले जाते. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि ईशान्य भारतातील नागरिकांना सुरक्षा प्राप्त व्हावी…

ईशान्येकडील नागरिकांसाठी विशेष कायदा

भारतात इतरत्र फिरताना ईशान्येकडील नागरिकांकडे संशयी वृत्तीने पाहिले जाते. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि ईशान्य भारतातील नागरिकांना सुरक्षा प्राप्त व्हावी

राहुल गांधींनी याआधीच पक्षाची सूत्रे हातात घेतली पाहिजे होती- मिलिंद देवरा

राहुल गांधी यांनी पाच वर्षांपूर्वीच पक्षाची सूत्रे हाती घेतली असती तर आज काँग्रेस पक्ष आणि युपीए सरकारची परिस्थिती वेगळी असती,…

राहुल ब्रिगेडच्या उद्योगांमुळे प्रस्थापित हादरले!

लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी अमेरिकन पद्धतीनुसार मतदान घेण्याकरिता राज्यातील मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याने राज्यातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते हादरले आहेत.

राहुल ब्रिगेडच्या उद्योगांमुळे प्रस्थापित हादरले!

लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी अमेरिकन पद्धतीनुसार मतदान घेण्याकरिता राज्यातील मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याने राज्यातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते हादरले आहेत.

अंबानी, राहुल, मोदी, माध्यमे भ्रष्ट -केजरीवाल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना मोदी, राहुल गांधी, मुकेश अंबानी यांच्यासह…

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना ‘आप’चे सवाल

आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात अनेक सवाल उपस्थित…

भाजपचा रक्तरंजित राजकारणावर भर -राहुल गांधी

एका धर्माला दुसऱ्या धर्माविरुद्ध संघर्ष करायला लावून भाजप रक्तरंजित राजकारण खेळत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.