Page 53 of रायगड News

राज्याच्या उद्योगमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्याने जिल्ह्यातील रखडलेल्या औद्योगिक प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत…

नातेसंबधातील ताण तणाव, प्रेम संबध, पालकांबाबत नाराजी यातून रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात मुले…

आदिवासी समाजातील कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत काय मतप्रवाह आहेत? आणि कुर्मा…

बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे.

जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.

ही खाजगी आराम बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना बसला कंटेनरने मागून धडक दिल्याने हा अपघात…

महाड तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

२४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला दिले…

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे पाच राजकीय पक्ष कार्यरत आहेत. बॅरिस्टर अंतुले आणि माणिकराव जगताप यांच्या…

करंजा येथे झालेल्या बैठकीत मुंबई, मोरा, करंजा, दिघोडे, रेवस, ट्रॉम्बे, माहुर,ठाणे येथील विविध मच्छिमार संस्थांचे सुमारे ५५० पदाधिकारी व मच्छीमार…