scorecardresearch

कराडला आदर्श रेल्वे स्थानक करा

ठाणे-भिवंडी, विरार-वसई-पनवेल, पनवेल-कर्जत आदी मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करा, कराड स्थानकाचा आदर्श रेल्वे स्थानक म्हणून विकास करा, आदी मागण्या मुख्यमंत्री…

रेल्वे प्रवास महागणार!

डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या नफ्याचे परिणाम घटत चालले आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहणे रेल्वे खात्यासाठी…

पश्चिम- मध्य रेल्वेवरील दोन फाटक बंद

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान असलेले फाटक क्रमांक २४ तर मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान असलेले फाटक क्रमांक…

मुंबई-पुणे थेट लोकल!

मुंबई ते पुणे असा जवळपास दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे! पुणे व मुंबई या दोन शहरांना जोडणारी ईएमयू लोकल…

मंगला एक्स्प्रेस घसरल्याने कोकण रेल्वे विस्कळीत

मुंबईहून केरळकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसचे चार डबे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पेणजवळ घसरल्याने कोकण रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या अपघातात कोणतीही…

तिन्ही रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गाच्या अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर चार तासांचा…

प्रवाशांचा भार वाढता वाढता वाढे..

प्रवाशांच्या गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे तसेच कल्याण अशा दोन महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी…

ठाणे पल्याडच्या सुलभ प्रवासासाठी सरकत्या जिन्यांआधी हवी अतिरिक्त गाडी..!

गेल्या काही वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पांवर दृष्टिक्षेप टाकला तर रेल्वे प्रशासन ठाणे पलीकडील उपनगरी प्रवाशांच्या समस्यांविषयी एकतर अनभिज्ञ आहेत किंवा ते…

‘सीव्हीएम’ उल्हास त्यात ‘एटीव्हीएम’चा फाल्गुनमास

दोन वर्षांंपूर्वी सुरू केलेली ‘एटीव्हीएम’ आता कायमची हद्दपार करण्याचा रेल्वेचा विचार आहे. काही वर्षांंपूर्वी सुरू झालेल्या ‘सीव्हीएम’ मशीन्सला पर्याय म्हणून…

रेल्वेत नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी जेरबंद

मानवी हक्क संघटनेच्या नावाखाली बेकार तरुणांना आकर्षित करून रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या पाचजणांच्या टोळीला…

रेल्वे अर्थसंकल्पाचे विदर्भाला वेध

मध्य भारतात नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तरीही नागपुरातून दिल्लीसाठी ‘नॉन स्टॉप’ गाडी नागपुरातून जात नाही.…

विदर्भ, मराठवाडा, शिर्डी रेल्वेमार्गाचा अर्धा खर्च राज्याने करावा -खा. जाधव

खामगांव-जालना रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल. औद्योगिक, व व्यापारी क्षेत्रात शेतीवर आधारित सोयाबीन, कोपूस या पिकावर प्रक्रिया…

संबंधित बातम्या