राज्यातील रेल्वेचे प्रश्न एकत्रितपणे मांडण्यास महाराष्ट्रव्यापी रेल्वे संघर्ष समिती नाही. ती गठीत करण्याची गरज आहे. तसे न झाल्याने प्रत्येकजण वेगवेगळ्या…
लातूर-मुंबई रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय लातूरकरांवर अन्याय करणारा असल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी कृती समितीच्या वतीने बुधवारी अर्धा दिवस…