scorecardresearch

पाऊस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
heavy rain Orange alert issued for Konkan coast sea
कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व लाटांचा जोर; मालवणमध्ये समुद्राचे रौद्ररूप, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी जारी केलेल्या ऑरेंज अलर्टनुसार, मालवणमध्ये आज मंगळवारी सायंकाळपासून समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे.

Rain in some part of Marathwada districts tomorrow on Wednesday
मराठवाड्यात पुढील चार दिवसांत पाऊस

खरिपाच्या पेरणीनंतर सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना उद्या, बुधवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Pavana Dam supplies water to Maval along with Pimpri Chinchwad city is fifty percent full
पिंपरी-चिंचवडकरांनो पवना धरण पन्नास टक्के भरलं; पाण्याची चिंता मिटली!

यावर्षी मान्सून वेळेआधीच आल्याने पिंपरी- चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणीपुरवठा करणारे पवना धरण पन्नास टक्के भरले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत…

Palghar district rain , Palghar district river flood ,
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, पेरणीच्या कामांना वेग

पालघर जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील काही पूल पाण्याखाली गेले तसेच रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प…

Gangapur Dam , Nashik Rain, North Maharashtra Dam Discharge, Rain Godavari River, Godavari River,
गंगापूरसह उत्तर महाराष्ट्रातील पाच धरणांमधून विसर्ग, गोदावरीच्या पातळीत पुन्हा वाढ

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांचा जलसाठा २५ हजार २०२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Nashik Rain, Igatpuri Malegaon Weather,
नाशिक : सरासरीपेक्षा १३ तालुक्यांत अधिक पाऊस; इगतपुरी, मालेगावमध्ये प्रमाण कमी

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून एक ते २३ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या…

Koyna dam
कोयना धरणातील जलआवक; पाणलोटातील पाऊस ‘जैसे थे’, साताऱ्यातील प्रमुख सहा धरणांत ४० टक्के जलसाठा

कोयना धरण पाणलोटात दमदार पाऊस आणि धरणातील जलआवक ‘जैसे थे’ असून, पश्चिम घाटक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळणे सुरूच आहे. सातारा…

June 9th to 10th storms damaged banana papaya crops on 1577 hectares
वादळाच्या तडाख्यात दीड हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान; मदतीसाठी ५.७७ कोटींच्या निधीची गरज

जिल्ह्यात ९ व १० जूनला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वसमत, कळमनुरी तालुक्यातील सुमारे १ हजार ५७७ हेक्टर जमिनीवरील केळी, पपई…

landslide occurred along the rehabilitation road in Malin Pasarwadi Ambegaon pune
आंबेगाव तालुक्यातील पसारवाडीत दरड कोसळली

पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागेवर तयार करण्यात आलेल्या कच्चा रस्त्याच्या कामामुळे जमिनीला भेगा पडून जमिनीचा भाग पुनर्वसन वसाहत रस्त्यावर कोसळला.