scorecardresearch

पाऊस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Flights from Nashik are expensive; Passengers are upset due to increased prices by airlines
नाशिकहून विमान प्रवासासाठी निघताहेत ?…वाढीव तिकीट दर बघा, मग बॅग भरा…

दिवाळीच्या सुट्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागल्याचा विमान कंपन्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी तिकीट दरात जुलैच्या तुलनेत तिप्पट…

( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता Diwali festival hit by unseasonal rain meteorological department warns more rain in Maharashtra Mumbai print news
पावसाळी दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीवर विरजण; चार दिवस राज्यभर सरींचा अंदाज

आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि…

marathwada heavy rain
मराठवाड्याचे अश्रू… मुख्यमंत्र्यांचे नक्राश्रू!

पुराने मराठवाड्याला तडाखा दिला असता सरकारने ‘पॅकेज’ हा चमकदार शब्द वापरून, मोठे आकडे दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत…

Maharashtra Rain Alert Temperature Drop Low Pressure Bay Bengal Thunderstorm Forecast Mumbai
Rain Alert : राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे; मुंबईसह नवी मुंबईत पावसाच्या सरी…

राज्यात उष्णतेने सतावलेल्या वातावरणाला दिलासा देत पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

diwali rain hits thane badlapur floods cloudburst
बदलापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस; ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले

ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने झोडपल्याने दुकानदारांसह सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तसेच सणासुदीच्या खरेदीवरही परिणाम झाला.

Rain on Lakshmi Puja day in Akola district
Video: ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस ; दिवाळीच्या उत्साहावर…

दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा सण आहे. या काळात घरांना दिव्यांनी आणि दिव्यांच्या रांगांनी सजवले…

diwali fort making children disappointed Unseasonal Rain Kalyan Dombivli Kids Creations
अचानकच्या पावसाने दिवाळीतील किल्ल्यांचे बेरंग, किल्ले बांधणी मुलांचा हिरमोड…

कल्याण डोंबिवलीतील मुलांनी बांधलेले दिवाळीतील मातीचे किल्ले अचानक पडलेल्या पावसामुळे खराब झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

heavy rainfall predictions mumbai
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमानाची नोंद; दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय

राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे.

coconut prices hit record high before diwali maharashtra supply demand South India Rain pune
दिवाळीत खोबर्‍याला उच्चांकी भाव; किरकोळ बाजारात ५०० रुपये किलो

Coconut, Khobra : किरकोळ बाजारात एक किलो खोबऱ्याचा भाव ५०० रुपयांवर पोहोचल्याने दिवाळीत करंजी व चिवड्यासाठी खोबरे खरेदी करणाऱ्या गृहिणींना…

Students of Savitri Jyotirao Social Work College celebrate Diwali with flood victims in Marathwada
विद्यार्थ्यांची दिवाळी यंदा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसोबत ; मदतीसाठी सरसावले

राठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, घरांचेही नुकसान झाले. पावसामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत.

maharashtra climate change seminar PIB UNICEF Environmental Awareness Youth Key Change Future
वातावरणीय बदलाचे भवितव्य नव्या पिढीच्या हाती! पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा; पीआयबी-युनिसेफच्या परिसंवादात सूर

PIB UNICEF : वातावरणीय बदलांचे भवितव्य तरुण पिढीच्या हाती असून, पर्यावरण संवर्धनासाठी युवकांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत पीआयबी आणि…