Page 2 of पाऊस News
मोताळा तालुक्यात काल रविवारी बरसलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून काही तासांताच खरीप पिकांसह फळबागांची प्रचंड नासाडी केली आहे.
मान्सून कधीचाच परतला. “मोंथा” चक्रीवादळ देखील येऊन गेले, पण अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही.
मुंबई शहर, तसेच उपनगरात रविवारी पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींच्या…
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात ऊन पावसाचा खेळ सुरू असून काही तासानंतर सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वीच पावसाचा श्री गणेशा…
महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध विभागांतील बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर १०,०००…
नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताना केंद्र सरकारकडून मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाहणी पथक सोमवारी व मंगळवारी (दि. ३ व ४) राज्यात येणार आहे.
मोंथा चक्रीवादळ निवळल्यानंतर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही…
ठाणे जिल्ह्यात गुरुवार पासून ढगाळ वातावरण झाले होते. परंतू, गुरुवारी पावसाने हजेरी लावली नाही.
२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…
गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने २५ हजार ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.