पर्जन्यवृष्टी News

मुंबईमध्ये सलग दोन दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. तर रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला…

तुळशी तलावातील पाण्याच्या तुलनेत दुप्पट पाणी मुंबईतील रस्त्यांवरून उपसून समुद्रात टाकण्यात आले.

रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ३ हजार १४८ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा १४ जुलै पर्यंत जिल्ह्यात…

भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे.

पुणे : प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात ‘एल-निनो’ घटक अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला आहे. ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू वाढत जाऊन हिवाळय़ापर्यंत तीव्र…

शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे.

जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे ८५५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

Rain News Update: कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी सकाळी धो-धो पावसानं हजेरी लावली. त्यामुळे आपल्या नियमित कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली!

मराठवाडय़ातील लातूर, बीड आणि धाराशिवसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर जिल्ह्याच्या अनेक भागाला शनिवारी गारपीटीसह अवकाळीने झोडपून काढले.

मराठवाडय़ाचा काही भाग, विदर्भातील वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला शुक्रवारी गारपीट आणि वादळी पावसाने झोडपले.

गुरुवारी सकाळी आणि रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण तालुका तसेच इतर भागांतील सुमारे ९० टक्के आंबा…

राज्यभरात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पंढरपुरातल्या ७,००० एकरावरील द्राक्षांना याचा फटका बसला…