scorecardresearch

करुण नायरचे शतक, कर्नाटकला आघाडी

करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या पंजाबविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५१ अशी मजल…

सातत्याचा शोध आणि बोध!

‘हम कसम खाएंगे, खंदे से खंदा मिलाएंगे.., या गाण्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाला संजीवनी दिली होती, संघात चैतन्य निर्माण केले…

अनपेक्षित!

वानखेडे स्टेडियमवर मुंबईचे रणजी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. संघ जिंकतो, तेव्हा साऱ्या चुकांकडे डोळेझाक केली जाते आणि हरतो

रणजी क्रिकेटविषयी धोनी अनभिज्ञ

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ही देशातील स्थानिक क्रिकेटमधील गुणवत्ता हेरणारी महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. सध्या या स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी चालू…

शिकाऱ्याचीच शिकार!

वेगवान गोलंदाजांसाठी पर्वणी ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर तयार करण्यात आला होता.

ठाकूरची ‘गब्बर’ कामगिरी!

आक्रमण हेच बचावाचे सर्वोत्तम हत्यार असते, हाच दृष्टिकोन मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांनी गुरुवारी बाळगला होता. त्यामुळे हल्ला-प्रतिहल्ला यांचे…

‘सूर्य’कुमार तळपला!

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

मुंबईसह महाराष्ट्राची ‘ठस्सन’ झालीच पाहिजे!

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

खुन्नस.. खुन्नस..

बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले…

आर या पार!

सामना जिंका आणि बाद फेरीत जा, हेच गतविजेता मुंबई आणि गुजरात यांच्यातील अखेरच्या रणजी साखळी सामन्यातील चित्र आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सईदच्या सात बळींमुळे सामन्यातील रंगत कायम

आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली.

संबंधित बातम्या