scorecardresearch

राजस्थानला मुंबईच्या सलामीवीरांचे चोख उत्तर

पहिल्या दिवशी दोन शतके फटकावणाऱ्या राजस्थानला दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी खीळ बसवत ५०० धावांचा टप्पा गाठण्यापासून परावृत्त केले.

राजस्थानची दमदार सुरुवात

फारशा अनुभव नसलेल्या मुंबईसंघाविरुद्ध खेळताना राजस्थानने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर विनीत सक्सेना आणि ऋषीकेश कानिटकर यांनी शतके झळकावत…

संबंधित बातम्या