scorecardresearch

चराचरांत दांभिकपणा!

गिरीश कुबेर यांच्या ‘दांभिकांचा मळा’ या लेखावरील स्वप्नील कानडे यांची प्रतिक्रिया वाचली. खरं तर या लेखात अनिरुद्धबापूंचा नाममात्र उल्लेख आहे.

मुंबई पालिकेचे पाऊल नेहमीच मागे

गणेशोत्सवात सार्वजनिक जागी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत घेतलेल्या निर्णयावर अतिरिक्त आयुक्तांनी फेरविचार करण्याचे ठरवले या बातमीत (९ जुलै) आश्चर्य वाटण्यासारखे काही…

दहशतवादाला रंग नसतो

सत्य, अिहसा, न्याय, करुणा या तत्त्वाचे प्रतीक मानला जाणारा महात्मा गौतम बुद्ध यांच्या बोधगयेतच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले. काही राजकीय मंडळी…

..एक संसार वाचला

‘संसाराच्या तारा जुळल्या’ ही बातमी (३० जून) वाचून एका निवृत्त न्यायाधीशांनी लिहिलेल्या प्रसंगाची आठवण झाली. त्या न्यायाधीशांपुढे घटस्फोटासाठी अर्ज केलेले…

सर्वच पक्षांचे सोयीनुसार राजकारण

‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ या सिद्धांतावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर आपले अधिराज्य गाजविले. त्यांना जाऊन…

अपघातांना बेदरकार चालकच जबाबदार

मुंबई-गोवा महामार्गावर नुकताच एक अपघात होऊन एकाच कुटुंबातील सर्व माणसे ठार झाली, ही धक्कादायकच बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या…

सवळा मासा आणि पाऊस

‘लोकरंग’मधील सहजसुंदर लेखात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी प्राणिमात्रांना मिळणारी पावसाची चाहूल कसकशी असते याचे अनेक दाखले दिले आहेत. ते त्यांच्या…

भाविकांनीही विचार करावा!

‘आपत्ती आवडे सर्वाना!’ या अग्रलेखात (२० जून) सारा दोष सरकार व अधिकाऱ्यांचा असल्याचा सूर आहे, मात्र याला यात्रेकरूही तेवढेच जबाबदार…

.. हा केवळ निसर्गाचा प्रकोप नव्हे!

आम्ही १२ दिवसांपूर्वीच चारधाम यात्रा करून आलो.. आणि मंगळवारी विविध वृत्तवाहिन्यांवरून गंगेचे रौद्ररूप पाहून थरकाप उडाला. आजवर १५ वेळा या…

संबंधित बातम्या