वाचकांच्या प्रतिक्रिया News

‘प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न’ हा ‘अन्वयार्थ’ (४ जून) वाचला. विद्यार्थी जीव मुठीत धरूनच प्रवेश परीक्षांना सामोरे जातात आणि त्यांचे पालक…

आपली काही राफेल विमाने पाडली गेल्याबाबत आंतरराष्ट्रीय जगतात चर्चा होत आहेत. याबाबत संरक्षणदल प्रमुखांनीदेखील परदेशात मुलाखत देताना अप्रत्यक्षपणे कबुली दिली.

जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…

बुद्धिमत्ता म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तो अंगी असणाऱ्या सर्जनशीलतेचा आविष्कार असतो. नेमका याच गोष्टीचा अभाव आज आपल्याला अभ्यासक्रम व परीक्षा…

पातूरसारख्या लहानशा गावातील कुणाला तरी उर्दू पाटीबद्दल इतक्या टोकाचा द्वेष वाटावा की त्या व्यक्तीने चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद ताणून धरावा…

आपल्या विद्यापीठांची व उच्चशिक्षण संस्थांची अवस्था आज काय आहे? अनेक संस्थांची प्रमुखपदे तर रिक्त आहेतच, पण ज्या संस्थांमधील ही पदे…

दादा कोंडके यांच्या ‘अंधेरी रात में…’ या हिंदी चित्रपटातील एका प्रसंगाची या संदर्भात प्रकर्षाने आठवण झाल्याखेरीज रहात नाही.

असे म्हणतात, यूपी, बिहारमध्ये तर रस्ते अथवा पूलही गायब होतात, कारण ते केवळ कागदावर असतात. सत्ताधारी बदलतात, घोटाळे कायम राहतात.

आधी मुख्यमंत्री ठरेनात. मग अधिवेशनाच्या तोंडावर ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. अधिवेशन काळात खातेवाटप होईल आणि मंत्री कामाला लागतील, असे…

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर अमेरिकेत तळ ठोकून बसले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी अतिस्पष्ट आणि आक्रमक विधाने केलेली आहेत ती अमेरिकी…

मंत्रालयात गर्दी वाढण्याचे कारण म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेत आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अपयशी ठरले आहे.

परदेशी माध्यमांकडून भारताविरुद्ध केले जाणारे आरोप हलक्यात घेता कामा नयेत. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या प्रतिष्ठित माध्यमांकडून करण्यात आलेले दावे गांभीर्याने विचारात…