scorecardresearch

Page 2 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

loksatta readers response
लोकमानस : ‘महाराष्ट्र थांबल्या’चा साक्षात्कार कधी?

महाविकास आघाडीने त्यांना सत्ता प्राप्तीपासून रोखले होते, पण जेमतेम अडीच वर्षे. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.

loksatta readers feedback
लोकमानस : शांततेत कार्टर यांचे योगदान मोलाचे

अलास्का राज्यात जमिनीवाटपाचा त्यांचा निर्णय आजही वाखाणला जातो. पर्यावरण संरक्षणाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी ५६ दशलक्ष एकर जागा राष्ट्रीय…

loksatta readers response
लोकमानस : हे भारताच्या परंपरेला शोभणारे नव्हे

भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर…

loksatta readers response on massajog
लोकमानस : भीमा कोरेगाव ते मस्साजोग व्हाया बदलापूर

ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले जात आहे त्यामुळे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकारणातील हिशेब चुकते करण्याची मनीषा…

loksatta editorial and articles
लोकमानस : सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे का?

तरीही चंदन तस्करी, कोळसा खाणी, अमर्याद जंगलतोड, अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, वाळू उपसा, नद्या- समुद्र- खाड्यांत भराव घालून केली जाणारी…

loksmanas 1
लोकमानस : बांगलादेश हे आर्थिक, सामाजिक, सामरिक आव्हान

भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्लामिक कट्टरतावादी शक्ती भारतविरोधी भावनांचा फायदा घेऊन अल्पसंख्यांवर हल्ले चिथावत आहेत. शेख हसीना सरकारला दिलेल्या…

loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?

अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट आणि सोरोस यांची ओसीसीआरपी म्हणजेच ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ ही संस्था काँग्रेसच्या मदतीने भारत अस्थिर…

loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण

चुकांसंदर्भात आत्मपरीक्षण करण्याऐवजी चुकांवर पांघरूण घालून ईव्हीएमसारखा बिनबुडाचा मुद्दा चघळला गेला. त्यातून काहीही हाती लागणे शक्य नव्हतेच.

loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

देशात महागाई अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. सर्वसामान्य आणि विशेषत: मध्यमवर्गीय पिचले असताना निव्वळ केंद्र सरकारच्या अनुनयासाठीच या काल्पनिक पूर्वअंदाजित…

loksatta readers response
लोकमानस : दिल्लीवरील भाराच्या विकेंद्रीकरणाची गरज

‘जरा हवा येऊ द्या!’ हे संपादकीय वाचले. प्रदूषणाला शेतकरी, सरपणासाठी लाकडे गोळा करणारे आदिवासी किंवा (कचरा गोळा करण्याची सुविधा नसल्याने)…

lokmanas
लोकमानस : अपरिहार्य आहे, म्हणून निवडणुका

मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.