Page 2 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

दादा कोंडके यांच्या ‘अंधेरी रात में…’ या हिंदी चित्रपटातील एका प्रसंगाची या संदर्भात प्रकर्षाने आठवण झाल्याखेरीज रहात नाही.

असे म्हणतात, यूपी, बिहारमध्ये तर रस्ते अथवा पूलही गायब होतात, कारण ते केवळ कागदावर असतात. सत्ताधारी बदलतात, घोटाळे कायम राहतात.

आधी मुख्यमंत्री ठरेनात. मग अधिवेशनाच्या तोंडावर ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. अधिवेशन काळात खातेवाटप होईल आणि मंत्री कामाला लागतील, असे…

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर अमेरिकेत तळ ठोकून बसले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी अतिस्पष्ट आणि आक्रमक विधाने केलेली आहेत ती अमेरिकी…

मंत्रालयात गर्दी वाढण्याचे कारण म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेत आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अपयशी ठरले आहे.

परदेशी माध्यमांकडून भारताविरुद्ध केले जाणारे आरोप हलक्यात घेता कामा नयेत. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या प्रतिष्ठित माध्यमांकडून करण्यात आलेले दावे गांभीर्याने विचारात…

महाविकास आघाडीने त्यांना सत्ता प्राप्तीपासून रोखले होते, पण जेमतेम अडीच वर्षे. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.

अलास्का राज्यात जमिनीवाटपाचा त्यांचा निर्णय आजही वाखाणला जातो. पर्यावरण संरक्षणाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी ५६ दशलक्ष एकर जागा राष्ट्रीय…

भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर…

ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले जात आहे त्यामुळे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकारणातील हिशेब चुकते करण्याची मनीषा…

आपला किती पैसा बुडाला आहे हे सामान्य माणसाला आताचे सत्ताधारी सत्तेतून गेल्यावरच लक्षात येईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

तरीही चंदन तस्करी, कोळसा खाणी, अमर्याद जंगलतोड, अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, वाळू उपसा, नद्या- समुद्र- खाड्यांत भराव घालून केली जाणारी…