भरती News

यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

सप्टेंबर २०२९ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा…

अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा १४ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे.


पूर्वीच्या भरती प्रक्रियेत ‘अनुभव’ ही अट बंधनकारक होती, जी फार्मसी पदवी घेताच सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा…

९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार…

ठाणे जिल्हा रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार…

लेखी परीक्षेतील टियर-I मधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १० पट उमेदवार टियर-II साठी निवडले जातील.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्राला गुरुवार, २४ जुलैपासून सलग चार दिवस मोठी भरती येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या चार दिवसांपैकी…

राज्यात प्राध्यापकांच्या ५ हजार ५०० प्राध्यापक, २ हजार ९०० कर्मचारी भरतीला मंजुरी