परीक्षापत्रांमध्ये झालेला गोंधळ दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगलाच भोवत असून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक आणि तपशील जुळत नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.
बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.
बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्य़ांचा निकाल ९०.९८ टक्के लागला. बीड जिल्ह्य़ातील विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक ९२.३६ टक्के आहे. नेहमीप्रमाणे…