Page 12 of आरएसएस प्रमुख मोहन भागवत News

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे

“हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही”

आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेबांचेही आभार माना; संजय राऊतांचा मोहन भागवतांना सल्ला

“आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल”

“पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे” पुस्तकाचे सरसंघचालकांच्या हस्ते झालं प्रकाशन

लग्नाच्या वयाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.

हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.

Lata Mangeshkar Death : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे

“छापा टाकायचा आणि काटा काढायचा, ही थेरं जास्तकाळ चालू नाही शकत.” असंही म्हणाले आहेत.

भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत, असंही म्हणाले आहेत

CAA मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

संघाने संघटनेला आणखीन मजबूत करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संघाचं काम पोहचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचं ठरवलं आहे.