शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे.
आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातून १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ…
शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून, समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली…