Page 3 of साहित्य संमेलन News

संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.

दिल्ली जशी सत्तेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते तशी तिला दुसरी एक ओळखही आहे, ती म्हणजे ‘कबर’ आणि कारस्थानाचे शहर.

मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत.

मराठी भाषेस अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर होत असलेले हे पहिलेच संमेलन असल्याने उत्सुकता दिसून येते. पण संमेलन आणि वाद…

दिल्ली यथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी…

यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २१,२२, २३ फेब्रुवारी रोजी होत आहे.

१०७ वर्षांची समृध्द परंपरा असलेली वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी,…

पाली भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. या भाषेत मोलाचे ज्ञान उपलब्ध असून पाली सोसायटी स्थापन करून जर्मनीतही पालीतील साहित्य…

सात दशकांनी राजधानीमध्ये होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्य रसिकांना दीड हजार रुपयांमध्ये…

तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रात तब्बल १५ वर मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा परदेशातील साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे