Page 10 of संपादकीय News

एरवी एखादा फटाका फुटला तरी ‘वहां का माहौल’ सांगण्यास उतावळ्या वृत्तवाहिन्यांनी कुंभ दुर्घटनेबाबत पाळलेली ‘मौनी अमावास्या’ डोळ्यात न भरणे अवघड…

अनुसूचित जमातींना वगळणाऱ्या, स्थलांतरितांना लागू नसणाऱ्या आणि फक्त उत्तराखंडापुरत्याच ‘समान नागरी कायद्या’ला अनेक भगदाडे आहेत…

रुपया सावरण्यात रिझर्व्ह बँकेची दमछाक, वाढीची उमेद गमावलेले उद्याोग, ६० टक्के लोकसंख्येस मोफत शिधा अशा संकटांतच संधीचीही आशा असते…

… हा कार्यक्रम बघणारा प्रत्येकजण तिथे पोहोचणाऱ्यांमध्ये आपल्या मुलामुलींना, आईवडिलांना, आत्यामावशांना, काकामामांना बघतो…

तमिळनाडू आणि पश्चिम बंगालला मात्र कुलगुरू निवडीचा अधिकार अनुक्रमे राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा आहे. तसा ठरावही या राज्य सरकारांनी…

हा घोटाळा गेली दोन वर्षे सुरू असून तो विमा कंपन्या आणि स्थानिक बलदंड राजकारणी यांच्या हातमिळवणीशिवाय होणे अशक्य.

हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती.…
चित्ताचं काम आहे परमतत्त्वाचं चिंतन, मनाचं काम आहे परमतत्त्वाचं मनन, बुद्धीचं काम आहे विवेक, अर्थात परमतत्त्वाचं ग्रहण म्हणजेच शाश्वताची निवड…
जीवनातील गोंधळ संपायला हवा असेल, अतृप्ती संपायला हवी असेल तर बुद्धी, क्रियाशक्ती आणि अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची शक्ती या तिन्ही…
साउली सरिसीच असे। परी असे हें नेणिजे जैसें। स्त्रियेचें तैसें। लोलुप्य नाहीं।। सावली बरोबरच असते, पण तिच्याकडे लक्ष नसतं.
सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील. समस्त अपूर्णता त्या ज्ञानानंच ओसरेल आणि जीवन पूर्णतृप्त होईल.
ॐ नमोजी आद्या, या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतील पहिल्या चरणाच्या अनुषंगानं आपण ॐ चा विचार करीत आहोत.