Page 12 of संपादकीय News
आजचा भाग वाचण्यास सुरुवात करण्याआधी पुन्हा कालचीच कृती परत करू. डोळे मिटा, नामाचा उच्चार करा, तो मंत्र स्वत:च्याच कानांनी ऐका,…
देहबुद्धीचा प्रभाव फार मोठा असतो. नाम घेणाराही या देहबुद्धीच्याच प्रभावाखाली प्रथम असल्याने त्याला नामाची अनन्य रुची नसते.
अष्टांगयोगाची आपण थोडक्यात ओळख करून घेत आहोत. त्यामुळे प्राणायामाचा हेतू आणि त्याची व्याप्ती व त्यानं काय साधतं, एवढंच आपण पाहिलं.
पाच यमांनंतर येतात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम. ‘शौच’ म्हणजे शरीर आणि मनाचं पावित्र्य राखणं.
अष्टांगयोगातील यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही पाच बहिरंग साधने आहेत. योगशास्त्रानुसार त्यांचा प्रथम सर्वसाधारण विचार करू. त्यातील गूढार्थ…
चित्तशुद्धीनेच योग साधतो. त्या चित्ताच्या चार अवस्था स्वामी विवेकानंद सांगतात आणि त्यानुसार मनाच्याही चार अवस्था निर्माण होतात, असं स्पष्ट करतात.
श्रीगोंदवलेकर महाराजांनी जो ‘नामयोग’अर्थात शाश्वत आनंदप्राप्तीचा मार्ग एका वाक्यात सांगितला त्यात मोठी यौगिक क्रिया दडली आहे.
प्रपंच, व्यवहार यांच्या पकडीत जगत असलेल्या आपल्यासारख्या साधकांच्या आंतरिक स्थितीची आणि आपल्या आवाक्याची श्रीगोंदवलेकर महाराज यांना पूर्ण कल्पना आहे.
अवगुणांच्या दर्शनानं मन भांबावलं तरी नाम सोडू नये. नाम हेच औषध आहे. नामच माझी वृत्ती सुधारू शकतं. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात,…
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात- जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की, मनुष्याला त्याचे अवगुण दिसू…
अंत:करणाच्या उंबरठय़ावर नामाचा दिवा ठेवायचा म्हणजे बाहेरचे सर्व व्यवहार करीत असताना मनात नाम घ्यायचा प्रयत्न करायचा.
जगाला चिकटलेलं मन जगाचं आणि आपल्या सध्याच्या दशेचं खरं दर्शन घेऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त झाल्याशिवाय तिचं खरं रूप…