Page 30 of समृद्धी महामार्ग News

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे भीषम अपघात घडला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

७०१ किमी लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागविलेल्या निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली…

राज्यातील सरकाररुपी वाहनाचे सारथ्यही फडणवीस यांच्याचकडे आहे. मात्र पाच महिन्यांच्या या प्रवासात शिंदे यांच्या खुर्चीलाच हादरे बसू लागले की काय…

कोकणात समृद्धी आणू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे काम गेली चार दशके रखडले आहे. ते मार्गी लावणेही गरजेचे…

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून ११ ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण २९ रस्ते अपघात झाले असून एकाचा मृत्यू झाला.

११ डिसेंबर २०२२ला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या मार्गावर अपघाताची…

सुसाट प्रवासाचा अनुभव देणारा समृद्धी महामार्ग वाहनचालक-प्रवाशांच्या पसंतीस उतरत असून त्यामुळेच या महामार्गाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

इंधन, खानपान, वाहन दुरुस्ती, क्रेन, रुग्णवाहिका उपलब्ध, गस्त वाहने उपलब्ध करुन दिली असल्याची एमएसआरडीसीचा माहिती

११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकपर्ण झाले. केंद्र सरकारचा हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र,…

नागपूर-औरंगाबाददरम्यान पूर्वी एसटीला ४७९ किलोमीटर प्रवास करावा लागत होता. परंतु आता हे अंतर ५०.९ किलोमीटरने कमी होणार आहे.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गवरून एसटीही धावणार आहे. या मार्गांवर १५ डिसेंबरपासून शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली बसगाडी सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने…

सगळ्यात आधी मोदी, त्यामागे फडणवीस, मग मुख्यमंत्री व शेवटी बाळासाहेब ठाकरे हा क्रम कोणी लावला? शिवसेनेची संतप्त विचारणा