scorecardresearch

Page 2 of सरताज अझीझ News

भारत-पाकिस्तानमध्ये ‘एनएसए’पातळीवर प्रथमच चर्चा होणार

पंजाबच्या उधमपूरमध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात आलेला हल्ला ..

अजिझ यांच्या वक्तव्याचा वाटाघाटींवर परिणाम नाही

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी काश्मीर प्रश्न त्यांच्या विषयसूचीवर कायम असल्याचे म्हटले असले तरी त्याचा भारताच्या पाकिस्तानशी वाटाघाटींवर…

‘काश्मीर प्रश्नाचा समावेश नसल्यास भारताशी चर्चा नाही ; अझिझ यांची दर्पोक्ती

भारताच्या अटी आणि शर्तीवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही आणि चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीर आणि जलतंटय़ाच्या विषयांचा अंतर्भाव नसल्यास चर्चाच केली…

द्वेष पसरविण्याचा मोदींचा उद्देश

आपल्या बांगलादेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला, त्याबद्दल पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लख्वीच्या सुटकेवर भारताची प्रतिक्रिया ‘तर्कशून्य’ – अझीझ

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर भारताने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे वर्णन पाकिस्तानने ‘तर्कशून्य’ असे केले…

भारत-अमेरिकेतील करारांमुळे द. आशियात शस्त्रस्पर्धेत वाढ – अझीझ

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यात या दोन देशांमध्ये करण्यात आलेल्या करारांमुळे दक्षिण आशियात शस्त्रस्पर्धा वाढेल, असे पाकिस्तानने…

फुटीरतावादी नेत्यांना भेटण्याची वेळ चुकली

‘काश्मीर मुद्यावर फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्याची आमची वेळ चुकली’ अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज…

‘नियंत्रण रेषेजवळ भारत भिंत बांधत असल्याची माहिती नाही’

भारताकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ संरक्षक भिंत बांधली जात असल्याबाबत तसेच एकतर्फी कारवाई केली जात असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही,

पाकिस्तानी तुरुंगातून ३६७ भारतीयांची सुटका?

नियंत्रणरेषेवरील गोळीबारातून निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तान पुढील आठवड्यात ३६७ भारतीय कैद्यांची सुटका करुन एक सकारात्मक संदेश देणार आहे.