Page 2 of सरताज अझीझ News

पंजाबच्या उधमपूरमध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात आलेला हल्ला ..

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी काश्मीर प्रश्न त्यांच्या विषयसूचीवर कायम असल्याचे म्हटले असले तरी त्याचा भारताच्या पाकिस्तानशी वाटाघाटींवर…
भारताच्या अटी आणि शर्तीवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही आणि चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीर आणि जलतंटय़ाच्या विषयांचा अंतर्भाव नसल्यास चर्चाच केली…

आपल्या बांगलादेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला, त्याबद्दल पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर भारताने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे वर्णन पाकिस्तानने ‘तर्कशून्य’ असे केले…
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यात या दोन देशांमध्ये करण्यात आलेल्या करारांमुळे दक्षिण आशियात शस्त्रस्पर्धा वाढेल, असे पाकिस्तानने…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्न सोडवण्यास सहकार्य करीत नाहीत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

‘काश्मीर मुद्यावर फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्याची आमची वेळ चुकली’ अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज…
काश्मीर, सिरची खाडी आणि सियाचेन या प्रश्नांवर भारताशी मागील दरवाजाने चर्चा सुरू असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज

भारताकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ संरक्षक भिंत बांधली जात असल्याबाबत तसेच एकतर्फी कारवाई केली जात असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही,
नियंत्रणरेषेवरील गोळीबारातून निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तान पुढील आठवड्यात ३६७ भारतीय कैद्यांची सुटका करुन एक सकारात्मक संदेश देणार आहे.