सत्याग्रह News
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवेळी, काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या शंभर वर्षांची, अस्पृश्यता निवारण मोहीम राबविलेली शताब्दी साजरी करायला हवी होती,…
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या वेळी, बापूंच्या हत्याऱ्यांनी त्यांच्या जयंतीदिनी शताब्दी साजरी करणे ही विटंबना असल्याचे…
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रा ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून सेवाग्रामकडे…
९ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू सुरु केली. पनवेल पासून दररोज २० किलोमीटर चालत तो आता रत्नागिरीच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.…
ग्रामपंचायतिकडून दुरुस्तीची मागणी
भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…
बागलाणचा जंगल सत्याग्रहसंबंधीच्या अनेक नोंदी ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इंटेलिजन्स’च्या विविध खंडांत उपलब्ध आहे.
या आंदोलनाला विविध समाजाने पाठिंबा दिला आहे.
अमरावती विभागात अकोला शहर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील धुंदी या गावी तसेच वणी तालुकास्थळी ही स्मारके उभारण्यात येणार आहेत.
१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडून आहे. यामुळे कापूस पीक धोक्यात आले आहे.
नव्वद वर्षांपूर्वी ज्या ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊन मुळशीचा सत्याग्रह करण्यात आला, त्या मंदिराचा कळस १९७२ च्या दुष्काळानंतर या वर्षी पहिल्यांदाच अध्र्याच्यावर…