Page 54 of शालेय विद्यार्थी News

प्रेमनगरमधील उच्च प्राथमिक शाळेत पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत हा क्रूर प्रकार घडला आहे

मागील काही वर्षांत विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.

कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवणे, मग अंतर वगैरे कारणांनी ‘समायोजन’ आदी नावांखाली त्या बंद करणे, यातून सर्वाधिक नुकसान मातृभाषेतून दिल्या…

गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश यावर्षीपासून बदलण्यात आला आहे.

वित्त कंपन्या कर्ज देणार, मोठ्ठी फी भरून बड्या शिकवणी वर्गात मूल शिकणार… अशा भावनेतून पालक वाहावत तर जाणार नाहीत ना?

मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली.

सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

जातिभेदामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशात दोन विद्यार्थ्यांना जीव गमावावे लागले. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे?

बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेत निकृष्ट पोषण आहार पुरवण्यात येत आहे. त्यात मिरची पावडर, मोहरी, जिरे व वाटाणा हे…

करोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात येत आहे.