अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
डॉ. परुळेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात भूसंपादनासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने स्थानिकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे,…
बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.
नव्या शासन निर्णयानुसार सहाही तालुक्यांतील महामार्गाच्या आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्यायांसंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला देण्यात आले आहेत.…
राज्य शासनाने पवणार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग असा बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे ठरवलेले आहे .या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी…