
सार्वजनिक भूखंडावर झोपु योजना असेल तर झोपडीवासीयांची सोसायटी व विक्री घटकातील सदस्यांची सोसायटी यांना संबंधित भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिला…
या पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसित इमारतींसाठी दिल्या जाणाऱ्या काॅर्पस फंडमध्ये वाढ करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे.
दहा एकर किंवा त्यापेक्षा अधिक भूखंडावर पसरलेल्या झोपु योजना तीन-क नुसार झोपडीवासीयांच्या संमतीविना थेट देण्याचे अधिकार शासनाला प्राप्त झाले आहेत.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला २०३५ पूर्वी शास्वत, सुरक्षित व पर्यावरण स्नेही निवास मिळावा यासाठी या उद्देशाने नव्या गृहनिर्माण धोरणाची आखणी करण्यात…
विकासकांकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्यामुळे झोपडीवासीय विकासकाऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती देत असून त्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे…
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. मात्र अद्याप या…
भविष्यात हे तरुण नैराश्याच्या दरीत लोटले जाण्याची भीती आहे. विशेष म्हणजे या भागात असा प्रकार घडत असल्याच्या वृत्ताला अन्न व…
पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी झोपडपट्टीसह १६०० एकर जागा ही अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला…
न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकल्पबाधित धारावीकरांचे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील मिठागरांच्या जागेवरच पुनर्वसन होणार आहे.
लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे, त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे.
या शिबिरात सहभागी होत कागदपत्रे जमा करुन घेत झोपडीधारका्ंना हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करुन घेता येणार आहे. झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयात यासाठी…