Page 18 of साखर कारखाना News

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कारभारावरून आरोप प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी ताकदीने प्रचार…

राज्यात उसाखालील एकूण क्षेत्र १४.०७ लाख हेक्टर आहे. त्यात खोडवा उसाचे क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नव्या लागणीचे क्षेत्र ८.९४…

राज्य सहकारी बँक आणि राज्य सरकार यांच्यात कर्ज थकहमीवरुन सुरू झालेल्या वादामुळे साखर उद्योगापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने रात्री या हंगामासाठी प्रतिटन ३३०० रुपये दर जाहीर केला आहे.

शिरोळ येथे आज ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला.

राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्यावर झेंडा रोवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे.

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे.

यानंतर आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.

गेल्या हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये वाढले होते. साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून चांगली प्राप्ती झाली आहे.

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी…

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टींवर केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.