Page 6 of साखर कारखाने News

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे.

गेल्या हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये वाढले होते. साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून चांगली प्राप्ती झाली आहे.

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.

साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असे मुश्रीफ…

देशात धान्य अधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उत्पादन क्षमता २०१३मध्ये २०६ कोटी लिटर होती, ती आता ४३३ कोटी लिटरवर गेली आहे.

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार सक्रिय नसलेल्या सदस्यांची प्राथमिक सदस्यता काढून घेता येणार आहे. त्यांना संस्थेच्या किंवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान करता…

कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटणार याची चुणूक दिसत आहे.

सहकारी साखर कारखानदारी किंवा सहकार चळवळीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. राज्यातील सत्ता आणि केंद्रीत अमित शहा यांच्याकडे असलेले सहकार…

३० वर्षांपूर्वी सततच्या प्रयत्नांनंतर उभारण्यात आलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना नंतर अपेक्षित प्रगतीच्या दिशेने झेप घेऊ शकला नाही.