Page 2 of साखर News

केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले.

साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कापणी यंत्र (हार्वेस्टर) योजनेची आखणी करीत आहे. जेणेकरून ऊस तोडणी मजुरीवरील खर्च कमी होऊन…

उसाच्या प्रलंबित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव, व्यापारी देणी, ऊसतोडणी वाहतुकीची थकलेली देयके, आधीच्या कर्जावरील हप्ते – व्याजाचा बोजा यामुळे राज्यातील…

उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात.

तुम्ही नुकतंच एक चविष्ट जेवण जेवला आहात. तुमच्या पोटात आणखी काही खायला जराही जागा नाहीये, पण तुम्हाला आणखी भूक लागली…

आपल्या चहाच्या कपात येणारी साखर तिच्या निर्मितीमधली सगळ्यात शेवटची कडी असलेल्या ऊसतोड कामगारांसाठी मात्र कडूजार असते. त्यांच्या वाट्याला येणाऱ्या वेठबिगारीविरोधात…

उसापासून निर्माण होणारी साखर देशांतर्गत मागणीपेक्षा अधिक असल्याचा गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन, साखर साठा कमी व्हावा यासाठी उसापासून…

उसाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चालू हंगामातील १६ कारखाने बंद झाले आहेत. परिणामी राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.

जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील…

या बैठकीमध्ये तामिळनाडू राज्यातील साखर कारखानदारीचा विकास, इथेनॉल प्रकल्प उभारणी व त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) कडून कर्ज पुरवठा…

आगामी काळातही भारत हा जागतिक बाजारपेठेत मजबूत राहण्यासाठी व्यापारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे

महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्याने यावर्षीचा साखर गळीत हंगाम वेगवेगळ्या कारणांमुळे महिनाभर पुढे गेला.