Page 2 of साखर News

उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

राज्यात उसाचा हंगाम यंदा महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यातच उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला…

साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांची रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखान्यांना दणका दिला आहे.

विरोधी शेतकरी मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे.

सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून, तळपत्या उन्हातही मतदानासाठी रस्सीखेच होती.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान…

सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून १७ कारखान्यांकडून ९४ लाख…

राज्यातील उसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. गाळप सुरू केलेल्या २०० पैकी १८९ कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली…

उत्पादकांची ‘एफआरपी’ एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवे संकट उभे राहिले आहे.

Sumukhi Suresh’s 14-day no-sugar challenge : तुम्ही कधी विचार केला का, जर काही दिवस साखरेचे सेवन केले नाही तर काय…

केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले.

साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कापणी यंत्र (हार्वेस्टर) योजनेची आखणी करीत आहे. जेणेकरून ऊस तोडणी मजुरीवरील खर्च कमी होऊन…